हल्ली शेतकरी वेगवेगळी पिके शेतामध्ये घेत असतो.
परंतु शेताला योग्य भाव मिळत नाही . परन्तु बदलत्या काळानुसार शेतीमधील पिकांची
फेरपालट करणे फार आवश्यक आहे. बाजारातील मागणी लक्षात घेऊन पिकांचे नियोजन करणे
कधीही फायद्याचे. आमच्या शेती विभागात देखील विद्यार्थी असे नियोजन करून पिके घेत
असतात. इ ९ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी रताळ्याची लागवड केली. त्यासाठी
पाण्याचे, खताचे योग्य नियोजन विद्यार्थ्यांनी केले.Tuesday, 11 October 2016
शेती व पशुपालन विभागात विद्यार्थ्यांनी रताळ्याची लागवड केली.
हल्ली शेतकरी वेगवेगळी पिके शेतामध्ये घेत असतो.
परंतु शेताला योग्य भाव मिळत नाही . परन्तु बदलत्या काळानुसार शेतीमधील पिकांची
फेरपालट करणे फार आवश्यक आहे. बाजारातील मागणी लक्षात घेऊन पिकांचे नियोजन करणे
कधीही फायद्याचे. आमच्या शेती विभागात देखील विद्यार्थी असे नियोजन करून पिके घेत
असतात. इ ९ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी रताळ्याची लागवड केली. त्यासाठी
पाण्याचे, खताचे योग्य नियोजन विद्यार्थ्यांनी केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून त...
-
शिरवळ गाव व आजूबाजूच्या गावामध्ये बहुतेक करून शेती हा मुख्य व्यवसाय. आजकाल शेतकरी शेतातून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो आ...
No comments:
Post a Comment