Tuesday, 11 October 2016

आय.बी.टी विभागांतर्गत विद्यार्थ्यांनी शाळेच्या टेरेस वर फुलवली शेती.

आमचे शिरवळ गाव हे पूर्वी एक छोटेसे खेडे होते. परंतु आज गावातून जाणारा मुंबई- बँगलोर राष्ट्रीय महामार्ग , वाढते उद्योगधंदे यामुळे गावातील घरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.त्यामुळे शेती क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे अशातच शाळेतील आय.बी.टी या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी टेरेस वर फुलवली शेती. या मध्ये कोबी ,मेथी, फ्लॉवर, गुलाब, विविध कलम रोपे, आळू,कोथंबीर अशा विविध पालेभाज्या घेतल्या जातात.उन्हापासून सरंक्षनासाठी खास शेडनेट ची उभारणी केली आहे

No comments:

Post a Comment

     व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे             इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून           त...