आमचे शिरवळ गाव हे पूर्वी एक छोटेसे खेडे होते. परंतु
आज गावातून जाणारा मुंबई- बँगलोर राष्ट्रीय महामार्ग , वाढते उद्योगधंदे यामुळे
गावातील घरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.त्यामुळे शेती क्षेत्र
दिवसेंदिवस कमी होत आहे अशातच शाळेतील आय.बी.टी या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत
विद्यार्थ्यांनी टेरेस वर फुलवली शेती. या मध्ये कोबी ,मेथी, फ्लॉवर, गुलाब, विविध
कलम रोपे, आळू,कोथंबीर अशा विविध पालेभाज्या घेतल्या जातात.उन्हापासून
सरंक्षनासाठी खास शेडनेट ची उभारणी केली आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून त...
-
इ. ८ वी च्या मुलांनी १० कुंड्या घेवून त्यामध्ये शेवट तळाला विटांचे तुकडे टाकून त्यावर माती व खतांचे सारख्याप्रमाणात मिश्रण भरून शोभिवंत रो...
-
वातीच्या प्रेशर स्टोव्ह विषयी माहिती देणे. थोडक्यात माहिती – ऊर्जा व पर्यावरण या विभागामध्ये इ.8 वी.च्याविद्यार्थ्यांना वातीच्या प्...
-
इ. १० वी च्या मुलांनी शेणखत,पालापाचोळा,शेतातील तन ,वाळलेली झाडांची पाने तसेच गांडूळ यांचा वापर करून गांड...
No comments:
Post a Comment