Tuesday, 11 October 2016

शेती व पशुपालन विभागात विद्यार्थ्यांनी रताळ्याची लागवड केली.

हल्ली शेतकरी वेगवेगळी पिके शेतामध्ये घेत असतो. परंतु शेताला योग्य भाव मिळत नाही . परन्तु बदलत्या काळानुसार शेतीमधील पिकांची फेरपालट करणे फार आवश्यक आहे. बाजारातील मागणी लक्षात घेऊन पिकांचे नियोजन करणे कधीही फायद्याचे. आमच्या शेती विभागात देखील विद्यार्थी असे नियोजन करून पिके घेत असतात. इ ९ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी रताळ्याची लागवड केली. त्यासाठी पाण्याचे, खताचे योग्य नियोजन विद्यार्थ्यांनी केले.

No comments:

Post a Comment

     व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे             इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून           त...