हल्ली शेतकरी वेगवेगळी पिके शेतामध्ये घेत असतो.
परंतु शेताला योग्य भाव मिळत नाही . परन्तु बदलत्या काळानुसार शेतीमधील पिकांची
फेरपालट करणे फार आवश्यक आहे. बाजारातील मागणी लक्षात घेऊन पिकांचे नियोजन करणे
कधीही फायद्याचे. आमच्या शेती विभागात देखील विद्यार्थी असे नियोजन करून पिके घेत
असतात. इ ९ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी रताळ्याची लागवड केली. त्यासाठी
पाण्याचे, खताचे योग्य नियोजन विद्यार्थ्यांनी केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
व्हरटिकल bag चा वापर करून मिरची रोपे लागवड करणे इ. ९वी च्या मुलांनी सिमेंटच्या मोकळ्या पिशव्या घेवून त...
-
इ. ८ वी च्या मुलांनी १० कुंड्या घेवून त्यामध्ये शेवट तळाला विटांचे तुकडे टाकून त्यावर माती व खतांचे सारख्याप्रमाणात मिश्रण भरून शोभिवंत रो...
-
वातीच्या प्रेशर स्टोव्ह विषयी माहिती देणे. थोडक्यात माहिती – ऊर्जा व पर्यावरण या विभागामध्ये इ.8 वी.च्याविद्यार्थ्यांना वातीच्या प्...
-
इ. १० वी च्या मुलांनी शेणखत,पालापाचोळा,शेतातील तन ,वाळलेली झाडांची पाने तसेच गांडूळ यांचा वापर करून गांड...
No comments:
Post a Comment